चव्हाण विवाह मंडळ

चव्हाण विवाह मंडळ हे सर्वसामान्य लोकांना लग्न कार्यात मदत करण्यासाठी स्थापन केलेले मंडळ आहे. चव्हाण हे कातवड-पाळशी-नांदरुक तालुका-मालवण,जिल्हा-सिंधुदुर्ग येथील मूळ स्थायिक आहेत. कोकणातील तसेच महाराष्ट्रातील कुटुंबे कामानिमित्त मुंबईत असल्याने त्यांची सोयरीक होण्यास विलंब होत असतो. सर्व मराठी तसेच सर्व धर्मातील हिंदू कुटुंब या वेबसाईट द्वारे एकत्रित येऊन आपल्या योग्य जीवनसाथी निवडावा हीच मंडळाची अपेक्षा आहे. लग्न हे समंजसपणा व सहनशक्ती या दोन गोष्टीवरच यशस्ची होत असते.नमूद मंडळामध्ये जुळलेल्या लग्नाची जबाबदारी हि वधू-वर तसेच त्याचे कुटुंब यांच्यावर अवलंबून राहील. चव्हाण विवाह मंडळ यांचा जुळलेल्या लग्नामध्ये काहीही संबंध नाही.

नमूद वेबसाईटवर 1000/- Rs. membership दोन वर्षांकरिता ठेवलेली आहे,तरी ती कोणाला भरणे शक्य नसल्यास त्यांनी फोन करून मंडळास कळवावे,त्यांना देखील सहकार्य करण्यात येईल.